शनिवार, १७ मार्च, २०१२

वादळ

वादळ येते :
आकांतासह विरून जाते.
आणि शांतता:
वादळाला पेरून जाते !

वादळ म्हणजे
प्राक्तनाचा जहरी फास...
आणि शांतता:
आयुष्याचा उसना श्वास !

_डॉ. सुनील अहिरराव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा