वादळ येते :
आकांतासह विरून जाते.
आणि शांतता:
वादळाला पेरून जाते !
वादळ म्हणजे
प्राक्तनाचा जहरी फास...
आणि शांतता:
आयुष्याचा उसना श्वास !
_डॉ. सुनील अहिरराव
आकांतासह विरून जाते.
आणि शांतता:
वादळाला पेरून जाते !
वादळ म्हणजे
प्राक्तनाचा जहरी फास...
आणि शांतता:
आयुष्याचा उसना श्वास !
_डॉ. सुनील अहिरराव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा